हे पुस्तक सौ नीलिमा क्षत्रिय ह्यांच्या लहानपणीच्या आलापल्लीच्या आठवणीचा सुंदर गोफ आहे. अतिशय ओघवती भाषाशैली आणि उत्कंठापुर्वक प्रसंग वर्णन ही ह्या पुस्तकाचे बलस्थान आहे. सादर पुस्तकास एकूण 6 पुरस्कार मिळाले असून त्यात एक महाराष्ट्र शासनचा राज्यस्तरीय ताराबाई शिंदे पुरस्कार सामील आहे.